<p style="text-align: justify;">कोरोनामुळे मागच्या कित्येक वर्षात पहिल्यांदा आषाढी पायीवारी निघाली नाही. तुकोबांच्या पादुका या देहूत तर माऊलींच्या पादुका आळंदीतच आहेत. आपण केवळ प्रवासाचे टप्पे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रथेप्रमाणे जर वारी निघाली असती तर आज माऊलींचा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीमध्ये पोहोचला असता आणि पालखी सोहळ्यातील पहिले गोल
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/aathavanitil-wari-warichya-aathavani-govind-shelke-remembers-memories-of-wari-maauli-palkhi-solapur-783305
0 Comments