आठवणीतील वारी...वारीच्या आठवणी... | आज लाखो वैष्णवजन पंढरपूरमध्ये दाखल झाले असते!

<p style="text-align: justify;">कोरोनामुळे मागच्या कित्येक वर्षात पहिल्यांदा आषाढी पायीवारी निघाली नाही. तुकोबांच्या पादुका या देहूत तर माऊलींच्या पादुका आळंदीतच आहेत आपण केवळ प्रवासाचे टप्पे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रथेप्रमाणे जर वारी निघाली असती तर आज संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या सोहळ्या सोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या दिंड्या पंढरपूरमध्ये

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/aathvanitil-wari-warichay-aathvani-govind-shelke-remembers-memories-of-wari-pandharpur-chandrabhaga-784923

Post a Comment

0 Comments