<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> राजकारणात नाराजी एकदाच उद्भवत नसते. छोट्या मोठ्या घटनांनी ती वर येते. एकनाथ खडसे यांची त्यांना मुख्यमंत्री करावं अशी इच्छा होती. 2014 साली जर खडसे प्रदेशाध्यक्ष झाले असते तर ते मुख्यमंत्री झाले असते, असं केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाशी बोलताना दानवे म्हणाले
source https://marathi.abplive.com/news/mumbai/central-minister-of-state-raosaheb-danve-patil-on-eknath-khadse-join-bjp-820633
0 Comments