जनराज्यपालांच्या कॉफी टेबल बुकमध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांनी सुनावल्याची नोंदच नाही : शरद पवार

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> राज्यपाल आणि महाविकास आघाडीतील 'मधुर' संबंध सर्वश्रुत आहे. सरकार आणि राज्यपालांमध्ये सतत काही ना काही विषयांवरुन वादविवाद सुरु असतात. यात आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उडी घेतलीय. राज्यपालांनी शरद पवार यांना कॉफी टेबल पुस्तक पाठवले होते. त्याला शरद पवार यांनी पत्र लिहून उत्तर दिले

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/sharad-pawar-write-letter-to-governor-bhagat-singh-koshyari-on-janrajyapal-coffee-table-book-822392

Post a Comment

0 Comments