सरपंच आरक्षण सोडतीला विरोध, औरंगाबाद खंडपीठात याचिका

<p style="text-align: justify;"><strong>उस्मानाबाद : </strong> ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सरपंचपदाचे आरक्षण सोडत ही अतार्किक बाब आहे. या संदर्भात सरकारने घेतलेला निर्णय घटनात्मकदृष्ट्या अवैध असल्याचा दावा करत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल झाली आहे. या याचिकेवर 7 जानेवारीला सुनावणी होणार आहे. गंगापूर तालुक्यातील भेंडा येथील अॅडव्होकेट विक्रम गोकुळ यांनी अॅडव्होकेट

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/grampanchayat-election-oppose-to-sarpanch-reservation-lottery-petition-in-aurangabad-bench-841714

Post a Comment

0 Comments