राज्यातील पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा, अभ्यासक्रमात 25 टक्के कपात

<p style="text-align: justify;">मुंबई : सीबीएसईने 30 टक्के अभ्यासक्रम कमी केल्यानंतर आता राज्य शिक्षण मंडळाने सुद्धा कमी करावा अशी मागणी पालक, शिक्षकांकडून केली जात होती. या मागणीचा गांभीर्याने विचार करत आता शिक्षण विभागानेही पहिली ते बारावी पर्यंतचा अभ्यासक्रम 25 टक्के कपात करून विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. एकीकडे शाळा बंद आहेत,

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-school-education-department-slashes-syllabus-of-class-1-to-12-by-25-percent-793062

Post a Comment

0 Comments