30 सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेऊ शकतो का याबाबत निर्णय घेणार : उदय सामंत

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> विद्यापीठाच्या परीक्षांबाबत सोमवारी 12 वाजेपर्यंत पहिला निर्णय घेणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. 30 सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेऊ शकतो का याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. याबाबत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/a-decision-will-be-taken-on-whether-he-can-take-the-exam-till-september-30-says-uday-samnt-802993

Post a Comment

0 Comments